Ladki Bahin Yojana 10th installment News In Marathi : महाराष्ट्र सरकारने 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही गरीब कुटुंबातील महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारने दोन कोटी 41 लाख महिलांना नऊ महिन्याचे पैसे दिलेले आहेत. आता महिला या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.
परंतु अनेक महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही तर त्यामध्ये कोणकोणत्या महिला आहे या संदर्भात सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत.
Table of Contents
About Ladki Bahin Yojana 10th installment
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षा योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील महिलांना महाराष्ट्र सरकार प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये देत आहे. या योजनेचा लाभ घेऊन महिला आपल्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील व त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये या उद्देशाने सरकारने हि योजना सुरु केली आहे.
या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारने नऊ हप्त्याचे पैसे दोन कोटी एकेचाळीस लाख महिलांना दिलेली आहे आता महिला या योजनेच्या एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे अशातच महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांचे खात्यात जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आलेली आहे आणि लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे .
एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला एप्रिल महिन्याच्या आत्याची आतुरतेने वाट पाहत आहे अशातच पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेचा दहावा हप्ता दोन कोटी 41 लाखा पेक्षा अधिक महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया करण्यात आलेली आहे आणि पुढील 24 तासांमध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा होणार आहे.
पण या महिला नाही मिळणार पैसे
महाराष्ट्र सरकारकडून 30 एप्रिल 2025 पर्यंत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र महिलांच्या खात्यात दहावा हप्ता जमा केला जाणार आहे परंतु महाराष्ट्र सरकारकडून लाखो महिलांना या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे त्यामध्ये निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहे त्याचप्रमाणे ज्या महिला या योजनेच्या निकषाचे पालन न करता लाभ घेत होत्या, अशा पण महिलांना या योजनेतून वगळण्यातआलेला आहे आणि अशा सर्व महिलांना आता या योजनेअंतर्गत पुढे लाभ मिळणार नाही.